Shweta Mahale : शेतकऱ्यांचे अश्रू अधिवेशनात टिपले

चिखली तालुक्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीसाठी सरसकट भरपाई मिळावी, अशी ठाम मागणी आमदार श्वेता महाले पाटील यांनी अधिवेशनात केली. मुंबईत सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधींनी दिलेला लढा अधिकच ठळकपणे समोर येत आहे. 30 जूनपासून सुरू झालेल्या अधिवेशनात शेतकरी प्रश्न, पावसामुळे झालेले नुकसान … Continue reading Shweta Mahale : शेतकऱ्यांचे अश्रू अधिवेशनात टिपले