Maharashtra : स्पेशल लेन पश्चिमसाठी, टोल बोजा विदर्भासाठी 

पश्चिम महाराष्ट्रातील टोलनाक्यांवर आंदोलकांना झुकतं माप देत सरकारने टोलमुक्त लेन सुरू केल्या, तर विदर्भातील जनता अजूनही टोल भरत नियम पाळतेय. हा केवळ टोलचा मुद्दा नाही, तर विकासातील असमानतेचा आणि शासनाच्या दुजाभावाचा आरसा आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे चित्र हे खऱ्या अर्थाने विभागले गेले आहे. एकीकडे पश्चिम महाराष्ट्र, जिथे सुविधांचा ओघ आहे. दुसरीकडे विदर्भ, जिथे नागरिक अजूनही मूलभूत … Continue reading Maharashtra : स्पेशल लेन पश्चिमसाठी, टोल बोजा विदर्भासाठी