Buldhana : माझ्या लेकरांना सांभाळा, मी हरलो…एका हतबल बापाची अखेरची विनवणी
राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने शासनाच्या दुर्लक्षाला कंटाळून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी सरकारलाच जबाबदार धरत मुलांच्या भविष्यासाठी मुख्यमंत्र्यांना पालकत्व स्वीकारण्याची विनंती केली. ‘आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा असूनही पाणी मिळत नाही. शेवटी, या परिस्थितीला मी कंटाळलो आहे… माझ्यावर पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा आणि राख आनंदस्वामी धरणात विसर्जित करा. मुख्यमंत्र्यांनी माझ्या … Continue reading Buldhana : माझ्या लेकरांना सांभाळा, मी हरलो…एका हतबल बापाची अखेरची विनवणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed