Maharashtra : शाळेची बेल आता वाजणार वेगळ्या वेळेवर

राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळांमध्ये बदल करून विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण यांचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांना लक्षात घेता शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या … Continue reading Maharashtra : शाळेची बेल आता वाजणार वेगळ्या वेळेवर