Amravati : घोडेबाजाराच्या सावल्यांखाली ‘वन’नीतीची गळचेपी

वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या शासकीय प्रक्रियेपेक्षा ‘उपायाने’ ठरत असल्याचा गंभीर आरोप वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीने केला आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आता शासकीय प्रक्रियेपेक्षा ‘उपायानेच’ अधिक ठरत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. बदल्यांच्या नावावर लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. या घोडेबाजारावर तातडीने लगाम घालावा, अशी मागणी वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च … Continue reading Amravati : घोडेबाजाराच्या सावल्यांखाली ‘वन’नीतीची गळचेपी