Umesh Kashikar : गांधींच्या लेखणीने कारागृहातून उमटले सौजन्याचे स्वर

(या लेखातील मते ही लेखकाची आहेत. त्यांच्याशी ‘द लोकहित लाईव्ह’ सहमत असेलच असे नाही.) 83 वर्षांपूर्वी 10 ऑगस्ट 1942 रोजी आगा खान पॅलेसमधून महात्मा गांधींनी मुंबईच्या गव्हर्नर रोजर लॅम्ली यांना पाठवलेल्या ऐतिहासिक पत्रामागची कहाणी आणि त्यातील मानवतेचा संदेश, याबाबत महाराष्ट्र राजभवन, मुंबई येथील जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांचा विशेष लेख. 1885 वर्ष म्हणजे मुंबईच्या इतिहासातील … Continue reading Umesh Kashikar : गांधींच्या लेखणीने कारागृहातून उमटले सौजन्याचे स्वर