Amravati : पाणीपुरवठ्याच्या ढिसाळ कारभारामुळे आरोग्यावर गदा

अमरावतीत भीषण पाणीटंचाई आणि दूषित पाण्यामुळे संतप्त नागरिकांसाठी काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी मजीप्रा प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आहे. पश्चिम विदर्भात काही दिवसांपासून नागरिकांना सतत त्रास देणाऱ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. विशेषतः अकोला, अमरावतीसारख्या जिल्ह्यांमध्ये विजेचा खेळखंडोबा, पाण्याचा तुटवडा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध न होण्यामुळे जनतेत संतापाची लाट निर्माण झाली आहे. या समस्यांना तोंड … Continue reading Amravati : पाणीपुरवठ्याच्या ढिसाळ कारभारामुळे आरोग्यावर गदा