प्रशासनाच्या Slow Motion मुळे आदिवासी गावं अंधारात
अमरावती जिल्ह्यातील आदिवासी भागात विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्याचा उपयोग होत नाही. अमरावती जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागातील विकासकामांबाबत चिंतेची बाब समोर आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या खात्यात गेल्या 10 महिन्यांपासून तब्बल 18.31 कोटी रुपयांचा निधी पडून आहे. मात्र तो निधी अद्याप खर्चासाठी योग्य प्रस्तावाअभावी तसाच अडकून आहे. आदिवासी विकासासाठी निधी तरतूद असूनही … Continue reading प्रशासनाच्या Slow Motion मुळे आदिवासी गावं अंधारात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed