Unseasonal Rain : शेतकऱ्यांच्या वेदनांवर शासनाची मलमपट्टी
अवकाळी पावसाच्या संततधाराने राज्यातील शेतकऱ्यांच्या कष्टाची पिकं मातीत रुतून बसली आहेत. या नैसर्गिक आपत्तीनंतर सरकारने दिलासादायक निर्णयांची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या माथी संकटाचे सावट आणले आहे. अनेक भागांत कापणी झालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांवर आलेले … Continue reading Unseasonal Rain : शेतकऱ्यांच्या वेदनांवर शासनाची मलमपट्टी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed