Ashish Deshmukh : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ठोठावला विधिमंडळाचा दरवाजा
काटोल-सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांनी विधानसभेत विदर्भातील संत्रा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी दोन्ही हंगामांची भरपाई देण्याची मागणी केली. राज्यात सध्या पावसाळी अधिवेशनाचे वारे जोरात वाहत आहेत. हे अधिवेशन केवळ धोरणे, विधेयके आणि चर्चांसाठी नव्हे, तर जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी देखील एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ बनले आहे. अशाच एका जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर आवाज उठवणारे आमदार म्हणजे काटोल-सावनेर विधानसभा … Continue reading Ashish Deshmukh : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ठोठावला विधिमंडळाचा दरवाजा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed