Nagpur : काँग्रेसच्या सद्भावना रॅलीची विदर्भाच्या उन्हानेच केली शांती 

नागपुरात 17 मार्चच्या हिंसेनंतर काँग्रेसने 16 एप्रिल बुधवारी नागपूरमध्ये ‘सद्भावना शांती रॅली’चं आयोजन केलं. उद्देश होता लोकांमध्ये शांतता आणि बंधुभावाचा संदेश देणं. पण या शांती रॅलीमध्ये खुद्द नेत्यांचीच परीक्षा झाली, ती म्हणजे उन्हाची परीक्षा.  काँग्रेसच्या सद्भावना शांतता रॅलीची सुरुवात सकाळी 9:30 वाजता नागपुरातील गांधी गेट येथून होणार होती. रूट ठरलेला, गांधीगेट, कोतवाली पोलीस स्टेशन, बडकास … Continue reading Nagpur : काँग्रेसच्या सद्भावना रॅलीची विदर्भाच्या उन्हानेच केली शांती