BJP : धर्माच्या नावावर नवा साज, समस्यांना मात्र उपवास

वऱ्हाडच्या मातीत अजूनही विकासाच्या आशा रुजलेल्या आहेत, पण राजकारणाच्या धूळवाटांवर त्या हरवत चालल्या आहेत. समस्यांची सोडवणूक सोडून सत्ताधारी धर्माच्या ध्रुवीकरणाचा खेळ मांडत आहेत, आणि जनता त्याच धगधगत्या अस्मितांच्या आगीत होरपळत आहे. विदर्भातील वऱ्हाड प्रदेश हा आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच. मागासलेपण, शेतीची अनिश्चितता, औद्योगिक दुर्लक्ष आणि शेतकरी आत्महत्यांची कटू छाया या भागावर कायम आहे. मात्र, … Continue reading BJP : धर्माच्या नावावर नवा साज, समस्यांना मात्र उपवास