Vijay Wadettiwar : गाव जळतंय अन् सरकार पळतंय 

चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणींमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे विधानसभेत काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. कोळसा खाणीत होणाऱ्या अनियंत्रित उत्खननामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट झाला आहे. कोळसा माफियांचा सत्तेच्या आशीर्वादाने मोठा फैलाव झाल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. खाजगी कंपन्यांचे मनमानी उत्खनन, वेकोलीच्या अव्यवस्थापनामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान होत … Continue reading Vijay Wadettiwar : गाव जळतंय अन् सरकार पळतंय