Vijay Wadettiwar : न्यायालय शिक्षा सुनावतं, सरकार पाठीशी घालतं

महाराष्ट्रातील राजकारणाला काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत असून, गुन्हेगारांना सरकारचे अभय मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्याऐवजी सत्ताधारी त्यांचे संरक्षण करत असल्याने लोकशाहीच संकटात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत आहे. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या मंत्र्यांना सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. एका बाजूला … Continue reading Vijay Wadettiwar : न्यायालय शिक्षा सुनावतं, सरकार पाठीशी घालतं