Vijay Wadettiwar : सद्भावना रॅली म्हणजे सामाजिक ऐक्याचा हुंकार
नागपूरच्या सामाजिक शांततेसाठी काँग्रेसने घेतलेला शांतीमार्ग, आता नव्या राजकीय संघर्षाची ठिणगी ठरत आहे. विजय वडेट्टीवार यांच्या सडेतोड विधानांनी भाजपच्या धर्माधारित राजकारणाचा मुखवटा फाडण्याचा निर्णायक प्रयत्न केला आहे. नागपूर हिंसाचारानंतर सामाजिक शांततेसाठी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या सद्भावना शांती मार्चला राज्यातील वातावरण पुन्हा तापवण्याचा प्रयत्न म्हणून विरोध होऊ लागला आहे. मात्र या रॅलीमागील हेतू स्पष्ट करत काँग्रेस … Continue reading Vijay Wadettiwar : सद्भावना रॅली म्हणजे सामाजिक ऐक्याचा हुंकार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed