Vijay Wadettiwar : शासनग्रंथ हा धर्मग्रंथांपेक्षा श्रेष्ठ
विधिमंडळात भारतीय संविधानाच्या गौरवशाली वाटचालीवर चर्चा करतांना संविधान लोकशाहीच्या रक्षणासाठी विजय वडेट्टीवार आक्रमक झाले. महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या कडाक्याने जसे तापमान वाढले आहे, तसेच राज्याचे राजकारणही तापले आहे. भारतीय लोकशाहीची ताकद तिच्या संविधानात आहे. संविधान हा फक्त कायद्यांचा संच नाही, तर तो भारतीय समाजाच्या आत्म्याचा आरसा आहे. असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळात केले. 25 … Continue reading Vijay Wadettiwar : शासनग्रंथ हा धर्मग्रंथांपेक्षा श्रेष्ठ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed