Washim : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक हवालदिल

वाशिम जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे .प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घसरल्याने काही गावांमध्ये विहिरी कोरड्या पडल्या व टँकर पुरवठाही अपुरा ठरत आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा कमी झालेल्या पावसामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. परिणामी, जिल्ह्यातील वाशिम, मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड, कारंजा आणि मानोरा या … Continue reading Washim : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक हवालदिल