Nagpur : जलक्रांतीसाठी भाजप – शिवसेना मैदानात 

नागपूर जिल्ह्यातील जलसंकटावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष जयस्वाल यांनी एक हजार 500 जलस्रोत पुनर्जीवित करण्याचे निर्देश दिले. नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड तालुका आणि इतर काही गावांमध्ये दरवर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवते. तर काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने नद्या, नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहतात. परिणामी महापुरासारखी परिस्थिती निर्माण होते आणि मोठ्या प्रमाणावर … Continue reading Nagpur : जलक्रांतीसाठी भाजप – शिवसेना मैदानात