Yashomati Thakur : मुख्यमंत्र्यांचं घरकुल स्वप्न, पण जनतेच्या डोळ्यात धूळ
भाजप सरकारच्या घरकुल वचनांची फसवणूक उघड करत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. भूमीहीन बेघरांना अद्याप निवाऱ्यापासून वंचित ठेवणाऱ्या योजनांवर त्यांनी सरकारची कडक झोड उठवली आहे. नागपूरमध्ये भाजप सरकारच्या ‘सर्वांना घर’ या गाजावाजा झालेल्या वचनाची वास्तवातील साक्ष म्हणजे खापरी परिसरातील भूमीहीन बेघर नागरिकांची तगमग. या योजनेचा लाभ देण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी … Continue reading Yashomati Thakur : मुख्यमंत्र्यांचं घरकुल स्वप्न, पण जनतेच्या डोळ्यात धूळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed