Yashomati Thakur : देवाभाऊ कर्जमाफीची ‘योग्य वेळ’ कधी येणार?

शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप न मिळाल्याने राज्यभर आंदोलने सुरू असतानाच, योग दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा लवकरच कर्जमाफी जाहीर करण्याचे आश्वासन दिले. गेल्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक मुद्दा सतत गाजत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सत्तेवर आली, जनतेने मोठ्या अपेक्षांनी मतदान केले. मात्र, या सत्तांतरानंतरही शेतकऱ्यांना अपेक्षित कर्जमाफी मिळालेली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही … Continue reading Yashomati Thakur : देवाभाऊ कर्जमाफीची ‘योग्य वेळ’ कधी येणार?