Yashomati Thakur : पार्टी विथ डिफरेंस कुठे हरवली
महायुती सरकारच्या काही मंत्र्यांकडून शेतकऱ्यांविषयी करण्यात आलेल्या बेताल वक्तव्यांवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तीव्र शब्दांत टीका करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजकारणात वक्तव्यांचे वजन अनेकदा खुर्चींपेक्षा जास्त ठरतं. सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यांमुळे जोरदार चर्चा रंगली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, त्यांनी हार्वेस्टिंग झालेल्या … Continue reading Yashomati Thakur : पार्टी विथ डिफरेंस कुठे हरवली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed