Yashomati Thakur : आम्ही शांत, पण गरज पडली तर वादळ होऊ

महाविकास आघाडीत अंतर्गत वाद भडकले असल्याचे चित्र राज्याच्या राजकारणात दिसून येत आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने राहुल गांधींवर केलेल्या टीकेनंतर काँग्रेसच्या युवा नेत्यानेही सारखा सूर धरला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्यानंतर महाविकास आघाडीत नव्या वादळाची चाहूल लागली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि नाशिकचे … Continue reading Yashomati Thakur : आम्ही शांत, पण गरज पडली तर वादळ होऊ