Yavatmal : बालविवाह थांबवले, भविष्य वाचवले 

पूर्वी परंपरेच्या नावाखाली बालविवाह सामान्य मानले जायचे. पण आज हे चुकीचे आणि अन्यायकारक आहे, परंतु काही मानायला तयार नसतात. तर काहींना बालविवाह थांबवण्याचे महत्त्व कळते. याच जाणिवेचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातील एका धाडसी कारवाईतून आला. पूर्वीच्या काळात मुलींचे वय केवळ दहा-बारा वर्षांचे असताना त्यांचे विवाह लावून दिले जात. शिक्षण, आरोग्य, मानसिक परिपक्वता यांचा विचार न करता … Continue reading Yavatmal : बालविवाह थांबवले, भविष्य वाचवले