Pahalgam Attack : पाकिस्तानी नागरिकांच्या वास्तव्याचा तपास
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. यवतमाळमध्ये दीर्घकालीन व्हिसावर असलेल्या 14 पाकिस्तानी नागरिकांचे भवितव्य अनिश्चिततेत आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत, भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 15 दिवसांत देश सोडण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्यात आला. 14 नागरिकांची ओळख पटली. … Continue reading Pahalgam Attack : पाकिस्तानी नागरिकांच्या वास्तव्याचा तपास
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed