वर्धा पुढे, यवतमाळ मात्र stuck प्रशासन कुठे झोपलंय
जनगणनेचा विलंब, प्रशासनाची उदासीनता आणि वाढत्या लोकसंख्येमुळे यवतमाळकरांना अद्यापही महानगरपालिकेच्या सुविधांचा लाभ मिळालेला नाही. यवतमाळ शहराची लोकसंख्या तीन लाखांच्या पुढे गेली असतानाही महानगरपालिकेचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे येथील नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती आहे. 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 2.48 लाख इतकी होती. मात्र, वार्षिक 2.3 टक्के वाढीच्या दरानुसार सध्याची लोकसंख्या 3.25 लाखांहून अधिक झाली … Continue reading वर्धा पुढे, यवतमाळ मात्र stuck प्रशासन कुठे झोपलंय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed