निवडणूक निकालाविरोधात Charan Waghmare उच्च न्यायालयात
राज्यात महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं तरी निवडणुकीचं कवित्व संपलेलं नाही. अद्यापही ईव्हीएम अन् विजयाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. आता तर अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांनंतर महाविकास