Vinod Agrawal : पाणी नाही, वीज नाही, उत्तर द्या, नाहीतर थांबणार नाही
गोंदियातील शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाच्या लढ्यात वीजपुरवठ्याचं संकट अधिकच गहिरं होतंय. या गंभीर परिस्थितीत आमदार विनोद अग्रवाल शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिकेत उतरले आहेत. शेतकऱ्यांना 12 तास अखंड वीजपुरवठा झाला नाही, तर आम्ही रस्त्यावर