Central Government : स्मार्ट सिटीला निधीचा ब्रेक
नऊ वर्षांत 95 टक्के प्रगती साधलेल्या स्मार्ट सिटी योजनेपुढे आता नवे आव्हान उभे राहिले आहे. मार्च 2025 नंतर केंद्राचा निधी थांबणार आहे. उर्वरित 1555 कोटींचे प्रकल्प अधांतरी जाण्याची शक्यता वाढली
नऊ वर्षांत 95 टक्के प्रगती साधलेल्या स्मार्ट सिटी योजनेपुढे आता नवे आव्हान उभे राहिले आहे. मार्च 2025 नंतर केंद्राचा निधी थांबणार आहे. उर्वरित 1555 कोटींचे प्रकल्प अधांतरी जाण्याची शक्यता वाढली
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर स्वातंत्र्यदिनी फतवे काढण्याचा आरोप केला. स्वातंत्र्य दिनी काय खाल्ले पाहिजे, हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात फिरत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा
बच्चू कडू यांना सात वर्षांपूर्वी एका सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवून तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. राज्यभर गाजणारा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आता केवळ राजकीय वादविवादापुरता मर्यादित
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिस दलात मोठ्या प्रमाणात नवीन भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (12 ऑगस्ट 2025) झालेल्या
लोकशाहीच्या आरशात धूळ फेकल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर थेट हल्ला चढवला आहे. मतदार याद्यांतील कथित गोंधळ, लाखो नावे वगळणे आणि ती यादी लपवण्याच्या भूमिकेवरून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे 10 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नागपूर आणि पुणे यांच्यातील रेल्वे प्रवासाचा वेग आणि सोय
ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळांनी नव्या क्रांतीची हाक देत लोकशाही गिळंकृत करणाऱ्या प्रवृत्तींवर प्रहार केला. ‘चले जाव’च्या घोषणांनी मुंबईतून निघालेल्या पदयात्रेत सरकारवर तीव्र घणाघात झाला. महात्मा गांधींनी 1942 मध्ये
काँग्रेसच्या मतचोरी आरोपांवर शरद पवारांनी राहुल गांधींचा पाठिंबा दिला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा कडवट खंडन करत विरोधकांवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये जोरदार पुनरागमनाची चाहूल
नागपूर मनपाच्या सफाई कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांच्या छळाखाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर महानगर पालिकेच्या ढिसाळ कारभारावर रोष ओसंडून वाहत असताना गुरुवारी (7 ऑगस्ट रोजी) आसीनगर झोनमध्ये हृदय पिळवटून
हरवलेली नाती, हरवलेली माणसं अखेर चंद्रपूर पोलिसांच्या ऑपरेशन शोधमुळे पुन्हा एकत्र आली. 10 दिवसांच्या मोहिमेत अनेक बेपत्ता व्यक्ती शोधून काढत पोलिसांनी माणुसकीचा नवा इतिहास रचला. चंद्रपूर जिल्ह्यात एक हृदयस्पर्शी आणि