अजितदादांच्या पेटाऱ्यातून Nagpur विभागाला हवे एक हजार कोटी
देशाचा अर्थसंकल्प सादर झाला, पण महाराष्ट्राला काय मिळाले? हा प्रश्न अजूनही चर्चेत आहे. तथापि, महाराष्ट्राच्या विकासासाठी लाडक्या बहिणींच्या लाडक्या अजित दादांनी महिलांपासून युवकांपर्यंत प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण योजना तयार केली आहे. त्यातच
