Yavatmal : कृषी विभागाचा बोगस बियाण्यावर मोठा वार
संपूर्ण राज्यात खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. राज्याच्या विविध भागांतून बोगस बियाण्यांची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे उघड झाले आहे. राज्यात खरीप.
