प्रशासन

मुख्यमंत्री निधीतून Medical Assistance मिळणार बिनधास्त

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय मदत मिळविण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्य मिळविण्याची प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आजारांचे पुनर्विलोकन, आर्थिक.

Read More

कृती आराखडा घेत जिल्हाधिकारी IAS Vinay Gowda मैदानात

भर पावसात शेतातील चिखल पायदळी तुडवत भात रोवणी करणारे आयएएस विनय गौडा आजही लोकांच्या स्मरणात आहेत. विदर्भातील महत्वाचं शहर असलेल्या चंद्रपूरचे कलेक्टर म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. गौडा आता पुन्हा.

Read More

Harisal पुलाची दुरवस्था; दुरुस्ती अद्याप प्रलंबित

मेळघाटातील हरिसाल येथील सिपना नदीवरील पूल जीर्ण अवस्थेत असून काही वर्षांपूर्वी त्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र आजपर्यंत दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील.

Read More

नागपूरचे सीपी IPS Ravinder Singal राष्ट्रपती पदक मिळवून झाले सिंघम 

नागपूर शहर पोलीस दलासाठी अभिमानाचा क्षण आला आहे, कारण शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी आणि उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे..

Read More

विदर्भासह राज्यातील 132 ITI मधील नावांमध्ये बदल

राज्यातील 132 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शासकीय आयटीआयची संख्या 419 आहे. त्यापैकी अनेक संस्थांच्या नावात बदल करण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता.

Read More

पोलिसांपुढं आव्हान; वारीच्या Hanuman मंदिरावर दरोडा

राज्यभरातील हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वारी येथील मंदिरावर दरोडा पडला आहे. चोरट्यांनी मंदिरातून लाखो रुपयांचा ऐवज पळविला आहे. तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान मंदिरावर दरोडा पडला आहे. चोरट्यांनी मंदिरातून.

Read More

एसपी ऑफिसबाहेर भाजी विकणारा झाला त्याच कार्यालयात IPS Officer

देशात सर्वात कठीण परीक्षण पैकी एक यूपीएससी परीक्षा आहे. एखादा सर्वसामान्य व्यक्ती देखील मोठे पद मिळवू शकतो. हे आयपीएस अधिकारी नितीन बगाटे यांचे जीवन प्रवासातून दिसून येते. आयुष्यात अशक्य असे.

Read More

राज्यातील आठ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची बदली

महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचं सत्र सुरू झालं आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू झालेलं हे सत्र अद्यापही कायम आहे. राज्यात महायुती सरकार सत्तारूढ झालं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र.

Read More

सर्व वाहनांना आता FasTag बंधनकारक

टोल नाक्यांवरील वाहनांची गर्दी कमी करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून फास्टटॅग प्रणालीचा वापर केला जात आहे. आता महायुती सरकारनं याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा.

Read More

राज्यातील आणखी IAS, IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील दहा आयएएस अधिकाऱ्यांना महायुती सरकारनं पदोन्नती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर हे आदेश काढण्यात आले आहेत. आयपीएस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे.  राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!