Charan Waghmare : जनसुरक्षा कायदा म्हणजे इंग्रजी राजवटींचा पुनर्जन्म
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुरक्षा विधेयकाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. त्याचे थेट प्रतिसाद पूर्व विदर्भात दिसून आले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर पुन्हा एकदा वादळ उठले आहे. जनसुरक्षा विधेयक,.

Sunil Mendhe : सी.पी. राधाकृष्णन यांचे नेतृत्व घडवणार प्रगत भारत
एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदावर निवडले गेले. त्यांच्या चार दशकांच्या राजकीय अनुभवामुळे आणि सामाजिक समावेशकतेवर आधारित कार्यकाळामुळे ते देशाच्या लोकशाहीला बळकटी देतील. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक.