Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर महायुती सरकारचा अजेंडा स्पष्ट
पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी पक्क्या पाणंद रस्त्यांचा मुद्दा गाजला. सरकारने अमरावती पॅटर्ननुसार रस्त्यांचे सर्वेक्षण व अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात वेगवेगळ्या सामाजिक व शेतकरी