सैफ अली खानवर हल्ल्यानंतर Politics पेटलं
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. चाकुनं हल्ला झाल्यामुळं त्याचा दुखापत झालं आहे. यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री अडीच
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. चाकुनं हल्ला झाल्यामुळं त्याचा दुखापत झालं आहे. यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री अडीच
मस्साजोग येथील सरपंचाच्या खुनाचे प्रकरण अजुनही तापलेलेच. याघटनेबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी काही खुलासे केले आहेत. वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे गेल्या 5 वर्षात बिघडले आहेत. वाल्मीक कराड आणि धनंजय
राज्यातील 132 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शासकीय आयटीआयची संख्या 419 आहे. त्यापैकी अनेक संस्थांच्या नावात बदल करण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता
महाराष्ट्रात सध्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. यावरून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत आहे. याबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीका केली आहे. राज्यातील गुन्हेगारी रोखण्यास गृहविभाग अपयशी
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच उलथापालथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेत्यांची बैठक घेतली. राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत कलह सुरू होताना दिसत आहे. अजित
भारतीय नौदलात युद्धनौका आणि पाणबुडींचं लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. मुंबईत हा सोहळा पार पडला. भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू आहे. भारताच्या
राज्यभरातील हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वारी येथील मंदिरावर दरोडा पडला आहे. चोरट्यांनी मंदिरातून लाखो रुपयांचा ऐवज पळविला आहे. तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान मंदिरावर दरोडा पडला आहे. चोरट्यांनी मंदिरातून
चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन येथे कुष्णरुग्णांवर उपचार केले जातात. महारोगी सेवा समितीला हे कार्य करण्यासाठी भरीव निधी देण्यात आला आहे. महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी भरीव निधी देण्यात
संघ लोकसेवा आयोगानं बडतर्फ केलेल्या पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. पुढील आदेशांपर्यंत पुजाविरोधात सक्तीची कारवाई होणार नाही. वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या
विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसने राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पद नेमके कोणाकडे जाणार, यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झालं आहे. राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आणि निकालाने