Prakash Ambedkar : गोळ्या संपल्या त्यांच्या, पण संधी दवडली आपण
भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान निर्णायक क्षणी माघार घेतल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी आणि आरएसएसने याचा खुलासा करावा, अशी ठाम मागणी त्यांनी पत्रकार
