Navneet Rana : थोड्याच दिवसांची मेहमान, लवकरच उडवून टाकू
माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, ‘लवकरच उडवून टाकू’ असा संदेश देण्यात आला आहे. हनुमान चालीसा पठणामुळे चर्चेत आलेल्या राणा यांना सतत अशा धमक्या मिळत असून,
माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, ‘लवकरच उडवून टाकू’ असा संदेश देण्यात आला आहे. हनुमान चालीसा पठणामुळे चर्चेत आलेल्या राणा यांना सतत अशा धमक्या मिळत असून,
शेतकऱ्यांच्या आंदोलनांचा चेहरा ठरलेले रवीकांत तुपकर पुन्हा जोशात आले आहेत. त्यांनी सरकारविरोधात निर्णायक कृतीसाठी शेतकऱ्यांना एकजूट होण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अनेकदा सरकारला नमवणारा आवाज म्हणजे रवीकांत तुपकर पुन्हा एकदा
नाग नदीच्या संरक्षणासाठी सुरु असलेल्या विकासकामांमध्ये अतिक्रमण आणि अडथळ्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. नदीच्या प्रवाहातील अडथळ्यांमुळे पूराची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. नाग नदीच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अंतर्गत उलथापालथ सुरु आहे. ज्यात ठाकरे कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांची एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना नवीन वळण मिळालं आहे. महाराष्ट्राच्या
भारताच्या संयमाचा अंत झाला आहे. आता प्रतिउत्तर फक्त शब्दांत नाही, तर रणांगणात दिसेल. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं, PoK वगळता कोणतीही चर्चा आता भारताला मान्य नाही. ऑपरेशन सिंदूर अजून पूर्ण
काश्मीरचा प्रश्न हा धार्मिक नसून राजकीय आहे, अशी ठाम भूमिका ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी मांडली. त्यांनी कलम 370, सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन आणि ऐतिहासिक सत्ये यावर स्पष्ट भाष्य केले. काश्मीरच्या
पहलगाम हल्ल्यानंतर देशात सुरक्षा आणि राजकारणाचा धगधगता धागा पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शब्दयुद्धाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर
साताऱ्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या योगदानाचा गौरव केला. यशवंतराव चव्हाणांना आदरांजली अर्पण करत काँग्रेसच्या विचारांचे महत्त्व सांगितले. काँग्रेस पक्षाचा व भारत देशाचा डीएनए एकसंध आहे. काँग्रेसचा विचार, धोरणे आणि मूल्ये
पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा करून केवळ तीन तासांतच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. या कुरापतींवर आमदार रोहित पवार यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीची घोषणा होताच अवघ्या तीन तासांमध्ये पाकिस्तानने
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी नागपूरला देशाची पर्यायी राजधानी घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली