प्रशासन

वर्धा पुढे, यवतमाळ मात्र stuck प्रशासन कुठे झोपलंय

जनगणनेचा विलंब, प्रशासनाची उदासीनता आणि वाढत्या लोकसंख्येमुळे यवतमाळकरांना अद्यापही महानगरपालिकेच्या सुविधांचा लाभ मिळालेला नाही. यवतमाळ शहराची लोकसंख्या तीन लाखांच्या पुढे गेली असतानाही महानगरपालिकेचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे येथील नागरी सुविधांचा.

Read More

विदर्भातील Bus Passengers यांना ‘दे धक्का’ प्रवास

विदर्भातील एसटी बससेवा म्हणजे धोकादायक प्रवासाचा नमुना बनली आहे. विदर्भातील एसटी महामंडळाच्या बससेवेची दयनीय अवस्था दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. प्रवासादरम्यान रस्त्यातच बंद पडणाऱ्या जर्जर बसगाड्या, गुळगुळीत व धोकादायक टायर्स, अक्षरशः.

Read More

नागपूरच्या विकासाला Break; दीडशे मीटरचा रस्ता, दीड वर्षाचा प्रवास

जुना भंडारा रोडच्या रुंदीकरणासाठी 52.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, पण दीड वर्षांत केवळ 150 मीटरच काम पूर्ण झाले. शहरातील रस्ते कामांच्या संथ गतीबद्दल नागरिक आधीच नाराज आहेत. मात्र.

Read More

फेरीवाल्यांचा पोलिसांसोबत Hide & Seek सुरूच

महानगरपालिका आणि पोलिस फेरीवाल्यांवर संयुक्त कारवाई करत आहेत, पण हा उपाय सुव्यवस्थेसाठी आहे की फक्त व्हीआयपींच्या सोयीसाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मोहीम हायकोर्टाच्या आदेशानंतर जोमाने सुरू.

Read More

फिनिक्स मॅरेथॉनमुळे Nagpur ठरणार फिटनेस मध्ये प्रेरणादायी

भारतीय हवाई दलाच्यावतीने नागपूरमध्ये प्रथमच फिनिक्स मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या मुख्यालय देखभाल कमांडच्या स्थापनेच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूरमध्ये प्रथमच फिनिक्स मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे..

Read More

येरे येरे पावसा एनएमसीला नको चुका मागल्या

देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूरचा विकास वेगाने होत आहे. स्मार्ट सिटी मिशनपासून नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पापर्यंत, या दोघांच्या दूरदृष्टीने शहराचा कायापालट सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि.

Read More

अकोला महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नवीन Tagline, खाऊ आम्ही, बील द्या तुम्ही

अकोल्यातील महापालिका प्रशासनात बहुचर्चित असलेला साडेचार कोटींचा पेन्शन घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे. अकोला महापालिकेतील बहुचर्चित साडेचार कोटींच्या पेन्शन घोटाळ्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. या घोटाळ्यात सामान्य कर्मचाऱ्यांना लक्ष्य.

Read More

महाराष्ट्रात Mahayuti सरकारचा पुढाकार; तीन गावांना नगरपरिषदेचा दर्जा

चिचोली, भानेगाव आणि चनकापूर या गावांना लवकरच नगरपरिषदेचा दर्जा मिळणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आणि देवभाऊ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर फडणवीसांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण.

Read More

नागपुरात Jal Jeevan योजनांचे थेंबे थेंबे तळे साचे

नागपूर जिल्ह्यात जलजीवन मिशनचे काम वर्षभरात केवळ 40 टक्के पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे 55 लिटर शुद्ध पाणी देण्याचे ध्येय ठेवून सुरू झालेली जलजीवन मिशन योजना अद्याप.

Read More

प्रस्ताव येतात, प्रस्ताव जातात; Nagpur Corporation झोपतच राहतात

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने टेकडी उड्डाणपूल पुनर्वसन विलंबावर महापालिका व नगरविकास विभागाला फटकारले. नागपूरच्या शहराचा विकास जलद गतीने होत असला तरी, महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे नागपूरकर संतापले आहेत. ठिकठिकाणी खोदकाम सुरु.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!