महाराष्ट्र

Maharashtra : राज्यात संकटाची सावली गडद झाली

महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याने चिंता वाढली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने संपूर्ण.

Read More

Akola Shiv Sena : भाजपचा गडी फोडला; थेट उपशहर प्रमुख करून जोडला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जवळ येत असताना अकोल्यात भाजपमध्ये फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये अडगळीत पडलेल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आता अस्वस्थता पसरली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये माजी.

Read More

Devendra Fadnavis : पुढील नऊ वर्षांचे स्वप्न

चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत त्यांना 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहणार असल्याचे म्हटले आहे. या विधानावर फडणवीसांनी शांत आणि सूचक प्रतिक्रिया देत सर्वांचे लक्ष वेधले आहे. मुंबईत एका.

Read More

Amaravati : कठोर कारवाईतून माणुसकीचा झरा

अमरावतीतील 118 पाकिस्तानी हिंदू नागरिकांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बदललेल्या निर्णयामुळे त्यांचे भारतातील वास्तव्य आता सुरक्षित झाले आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र.

Read More

Prakash Ambedkar : कागदी घोड्यांचा खेळ थांबवा

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी सरकारकडे ठोस कारवाईची मागणी करत राजकीय इच्छाशक्तीच्या अभावावर निशाणा साधला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर.

Read More

Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींनी महाराष्ट्राची माफी मागावी

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधींनी संपूर्ण देश आणि महाराष्ट्राची माफी मागावी, अशी तीव्र मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रेस नेते आणि.

Read More

Chandrashekhar Bawankule : शरद पवार गटाला दे धक्का 

राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंगण्यातील एक मोठा चेहरा पक्षाला सोडचिठ्ठी देऊन थेट भाजपमध्ये दाखल झाला आहे.  नागपुरातील हिंगणा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत..

Read More

Eknath Shinde : शुभेच्छांचे मुखवटे, नाराजीचे वारे

चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीस 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील असा दावा केला. या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी फक्त हात जोडून मौन साधले. राज्याच्या सत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत नवे वादळ निर्माण होण्याचे.

Read More

Pyare Khan : मोदी देश जोडताहेत नितेश राणे देश फोडताहेत

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना, भाजप आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या वक्तव्यावर अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी देश फोडण्याचा आरोप केला आहे. जम्मू-काश्मीरच्या.

Read More

Sanjay Gaikwad : महाराष्ट्रात गुन्हेगार हसतात अन् पोलिस गप्प बसतात 

आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर थेट हल्ला चढवला. जेव्हा स्वतःच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं, तेव्हा गायकवाड यांनी पोलिसांवरच आरोपांचे बाण सोडले. त्यांच्या संतप्त वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे..

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!