महाराष्ट्र

Akola BJP : सरचिटणीसाकडून पदाधकारी, कार्यकर्त्यांना धमक्या 

अकोला भाजपमध्ये सध्या बऱ्यापैकी स्पर्धा सुरू आहे. भाजपचा एक सरचिटणीस जो शहरामध्ये कार्यरत आहे. त्याने एका नेत्याच्या भरवशावर आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धमकावण्यास सुरुवात केली आहे.  अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे.

Read More

Sanjay Gaikwad : पोलिसांविरोधातील वादग्रस्त विधान महागात

बुलढाण्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाण्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. नेहमी आपल्या रोखठोक शैलीसाठी.

Read More

Amol Mitkari : देश दुःखात, पण काँग्रेस अजूनही स्वतःच्याच गोंधळात 

विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या अमरावतीत सन्मान समारंभावरून निर्माण झालेल्या वादात अमोल मिटकरी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव असून ते दिशाहीन झाले असल्याची टीका मिटकरी.

Read More

Sanjay Gaikwad : आपल्याच सरकारच्या पोलिसांना मारल्या लाथा

सत्ताधारी आमदारानेच महाराष्ट्र पोलिसांना अक्षम म्हटल्यानं सरकारला घरचा अहेर मिळाला आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर जे आमदार आतापर्यंत पोलिसांच्या सुरक्षा कवचात होते, त्यांना अचानक आता तेच पोलिस ‘होपलेस’ वाटू लागले आहेत..

Read More

Maharashtra : राज्यात संकटाची सावली गडद झाली

महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याने चिंता वाढली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने संपूर्ण.

Read More

Akola Shiv Sena : भाजपचा गडी फोडला; थेट उपशहर प्रमुख करून जोडला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जवळ येत असताना अकोल्यात भाजपमध्ये फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये अडगळीत पडलेल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आता अस्वस्थता पसरली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये माजी.

Read More

Devendra Fadnavis : पुढील नऊ वर्षांचे स्वप्न

चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत त्यांना 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहणार असल्याचे म्हटले आहे. या विधानावर फडणवीसांनी शांत आणि सूचक प्रतिक्रिया देत सर्वांचे लक्ष वेधले आहे. मुंबईत एका.

Read More

Amaravati : कठोर कारवाईतून माणुसकीचा झरा

अमरावतीतील 118 पाकिस्तानी हिंदू नागरिकांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बदललेल्या निर्णयामुळे त्यांचे भारतातील वास्तव्य आता सुरक्षित झाले आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र.

Read More

Prakash Ambedkar : कागदी घोड्यांचा खेळ थांबवा

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी सरकारकडे ठोस कारवाईची मागणी करत राजकीय इच्छाशक्तीच्या अभावावर निशाणा साधला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर.

Read More

Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींनी महाराष्ट्राची माफी मागावी

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधींनी संपूर्ण देश आणि महाराष्ट्राची माफी मागावी, अशी तीव्र मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रेस नेते आणि.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!