Bacchu Kadu : गिर जाये कबूल है पर अपून नही जाना चाहिए
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच, आता या राजकीय घडामोडींमध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या भूमिकेवरही लक्ष केंद्रित झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात.
