Harshwardhan Sapkal : मिशनचे पाणी सत्तेच्या वाळवंटात हरवले
महाराष्ट्रातील जलजीवन मिशनवर हर्षवर्धन सपकाळ यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्याच्या उन्हात तापलेल्या जमिनीपेक्षा महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. प्रचंड उकाडा,.
