महाराष्ट्र

Congress : सपकाळांच्या दौऱ्यानंतर जिल्हा समित्या बरखास्त करण्याची मागणी

हर्षवर्धन सपकाळ यांच्या नागपूर दौऱ्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. प्रदेश सचिव खान नायडू यांनी राज्यातील सर्व जिल्हा आणि प्रादेशिक काँग्रेस समित्या बरखास्त करण्याची मागणी केली आहे. उपराजधानीत गेल्या काही.

Read More

Indraneel Naik : शासन दरबारी दर्यापूरची पोहचली मागणी

दर्यापुरसाठी शिक्षणाच्या दिशेने एक दिलासादायक पाऊल उचलले गेले आहे.येथे शासकीय ग्रंथालय व अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. दर्यापुरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे. अनेक.

Read More

Akola : विमानतळाच्या स्वप्नाचे कागदी विमान क्रॅश

अमरावतीच्या आकाशात विमान उडताना अकोल्याचे लोक जमिनीवर उभं राहून फक्त टाळ्या वाजवत राहिले. अकोल्यातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळं अकोलेकरांचं आणखी एक स्वप्न अपूर्णच आहे. आश्वासनांची पोतडी खांद्यावर टांगून फिरणाऱ्या अकोल्याच्या लोकप्रतिनिधींनी अमरावतीनं.

Read More

Nagpur : झोपडपट्टी उद्ध्वस्त, आयुष्य उघड्यावर

नागपूरच्या काटोल रोडवरील राजनगर झोपडपट्टीत झालेल्या अचानक बुलडोझर कारवाईमुळे 180 कुटुंब बेघर झाली आहेत. या कारवाईने प्रशासनाच्या जबाबदारीवर आणि शहरी विकास धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नागपूरच्या काटोल रोडवरील.

Read More

Harshwardhan Sapkal : विषमतेचं बीज नागपूरच्या रेशीमबागेत

नुकत्याच झालेल्या नागपूर दौऱ्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी वादळ निर्माण करणारे वक्तव्य केले याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी नाव न घेता थेट आरएसएस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. उपराजधानी नागपूरमध्ये.

Read More

Amravati : आकाशात उडाले स्वप्नांचे विमान, बळीराजाला कोट्यवधींचे अनुदान

अमरावती विमानतळाच्या उद्घाटनासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 831 कोटींचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. वर्षानुवर्षे संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर दिलासा मिळाला. विदर्भाच्या विकासाच्या दिशेने एक.

Read More

Devendra Fadnavis : आता अमरावती फक्त शहर नाही, पायलट घडवणारे जागतिक केंद्र 

अमरावतीच्या स्वप्नांना आज खरेच पंख लाभले. वर्षांनुवर्षं प्रतीक्षेत असलेलं विमानतळ अखेर खुलं झालं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झालं आणि विदर्भाच्या विकासाला आकाशात उड्डाण मिळालं. पश्चिम विदर्भातील नागरिकांसाठी आजचा.

Read More

Nagpur : काँग्रेसच्या सद्भावना रॅलीची विदर्भाच्या उन्हानेच केली शांती 

नागपुरात 17 मार्चच्या हिंसेनंतर काँग्रेसने 16 एप्रिल बुधवारी नागपूरमध्ये ‘सद्भावना शांती रॅली’चं आयोजन केलं. उद्देश होता लोकांमध्ये शांतता आणि बंधुभावाचा संदेश देणं. पण या शांती रॅलीमध्ये खुद्द नेत्यांचीच परीक्षा झाली,.

Read More

Pravin Datke : ये पब्लिक है, सब जानती है 

नागपूरमध्ये काँग्रेसकडून काढण्यात आलेली सद्भावना रॅली आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही रॅली म्हणजे ‘मगरमच्छ के आसू’ असल्याचा आरोप भाजप नेते प्रवीण दटके यांनी करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे..

Read More

Amravati Airport : राणांची आघाडी वानखडे बॅक बेंचवर

अमरावती विमानतळाचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला. या कार्यक्रमात काही घटनांमुळे वाद निर्माण झाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अमरावती विमानतळाचे भव्य उद्घाटन सोमवारी मोठ्या जल्लोषात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!