महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : राजकारण विसरून लग्न सोहळ्यात रमले शिंदे गटाचे आमदार

बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड विकासकामांपेक्षा लग्नसमारंभांना हजेरी लावत असल्याने जनतेमध्ये संताप वाढू लागला आहे. जिल्ह्यात रस्ते, पाणी, शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न गंभीर आहेत. विदर्भातील अनेक जिल्हे आजही विकासाच्या.

Read More

Chandrashekhar Bawankule : स्पीड मेट्रोची, सिक्युरिटी पोलिसांची

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासोबत कामठी शहरालाही विकासाची नवी संधी मिळतेय. पोलिस ठाण्याच्या जागी अत्याधुनिक स्मार्ट पोलिस मुख्यालय उभारण्याचा निर्णय झाला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने शहराचा कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक.

Read More

Harshwardhan Sapkal : भाजपचे सरकार म्हणजे ‘गँग्ज ऑफ वासेपूर’

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारा दौऱ्यावर असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील भाजप युती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या मोठी उलथापालथ दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या तप्त उन्हाइतकाच राज्यातील.

Read More

Harshwardhan Sapkal : शक्तीपीठने गोव्याला जाऊन कोणते तीर्थ प्यायचे?

विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील अनेक मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे.  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या “ट्रिपल इंजिन”.

Read More

Yavatmal : वर्दीची शान खाली, गुन्हेगारांची मान उंचावली

वणी शहरात भररस्त्यात पोलिसांवर आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरच जमावाने हल्ला चढवला, वर्दी फाडली, आणि कायदा गुन्हेगारांच्या ताब्यात गेला. सरकारच्या निष्क्रियतेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा बळी जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला.

Read More

Nitin Gadkari : जो करेल जातिवादाची भाषा, त्याला माझी घणाघाती लाथ

नागपुरातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील भेदभाव आणि जातीवर आधारित राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. नागपूरमध्ये नुकतेच झालेल्या सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री नितीन.

Read More

Nitin Gadkari : शिक्षणाने उन्नती, उद्यमशीलतेने समृद्धी

शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचा कणा आहे. शिक्षणामुळे केवळ व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा विकास साधता येतो, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.   .

Read More

BJP : पराभवाच्या कटू आठवणी मागे टाकून संदीप जोशी पुन्हा मैदानात

महाराष्ट्र विधानपरिषद पोटनिवडणुकसाठी भाजपने संदीप जोशी आणि दादाराव केचे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी पोटनिवडणुकसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे..

Read More

NCP : दादा कोणाला संधी देणार अन् कोणाला डावलणार ?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटात उमेदवारीसाठी चूरस सुरू झाली आहे. झीशान सिद्दीकी आणि संग्राम कोते पाटील यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. तर या दोघांपैकी कोणाचे नशीब खुलणार,.

Read More

NCP Politics : महायुतीतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची तातडीची बैठक

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आज 16 मार्च रोजी कोअर ग्रुपची निर्णायक बैठक घेणार आहे. महायुतीतील नाराजीच्या वादळात अजित पवार कोणती नवी रणनीती आखतात, याकडे.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!