Shiv Sena : शिंदे गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या
पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मोगा जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे. हा हल्ला इतका.
पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मोगा जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे. हा हल्ला इतका.
सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे शंकरपटाचे उद्घाटन करून शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून त्यांनी बळीराजाच्या मेहनतीचा सन्मान केला. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते येतात आणि जातात, पण काही व्यक्तिमत्त्वं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट औरंगजेबशी केली, त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन.
रामदास आठवलेंनी भाजपवर निशाणा साधत टोला लगावला आहे. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद न मिळाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. एकच मंत्रिपद उरल्याने आरपीआयला न्याय द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी पुन्हा मांडली..
गोसेखुर्द धरणाच्या अव्यवस्थेमुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी जलप्रलयाचा बळी ठरत आहेत. नियोजनाच्या अभावामुळे शिवार जलमय होऊन पिके उद्ध्वस्त झाली, तर प्रशासनाचे आश्वासनं अद्याप कोरडेच आहेत. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर गोसेखुर्द धरणाच्या अनागोंदी.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने 2025-26 साठी कोट्यावधींच्या भव्य बजेटला मंजुरी दिली आहे. हे केवळ आर्थिक आराखडा नसून शिक्षण, संशोधन आणि पायाभूत विकासाच्या उज्ज्वल भविष्यासाठीची दूरदृष्टी आहे. ज्ञानाच्या अवकाशात नव्या.
महाविकास आघाडीची गळती थांबायचं नाव घेत नाही. अनेक नेते महाविकास आघाडीला राम राम ठोकत आहेत. अशात काँग्रेसला पुन्हा धक्का बसणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून कित्येक महिने उलटले तरी.
चंद्रपूरच्या रस्त्यांवर जणू काही चंद्रावरील खड्डे उतरवले आहेत, इतकी दयनीय अवस्था झाली आहे. चंद्रावर खड्डे असावेत तसेच खड्ड्यांचे साम्राज्य चंद्रपूरमध्येही नागरिकांना त्रास देत आहे. यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संदीप.
महाराष्ट्र विधानपरिषद पोटनिवडणुकसाठी घोषित उमेदवारांच्या यादीतून संघनिष्ठ आणि निष्ठावान नेते माधव भंडारी यांचे नाव पुन्हा वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यातील विधानपरिषदेच्या पाच रिक्त.
महायुती सरकारने विदर्भ वैधानिक विकास मंडळ बंद करून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला. शेतीमालाच्या गडगडलेल्या दरांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारच्या निष्क्रियतेमुळे विदर्भाचा विकास ठप्प झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे..