Beed : वाल्मिक कराड ते खोक्या भोसले
बीडमध्ये भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे पदाधिकारी सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ याने निर्घृणपणे प्राण्यांची हत्या केली आणि लोकांना अमानुष मारहाण केली. बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत. एकीकडे मस्साजोग गावचे सरपंच संतोष.
बीडमध्ये भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे पदाधिकारी सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ याने निर्घृणपणे प्राण्यांची हत्या केली आणि लोकांना अमानुष मारहाण केली. बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत. एकीकडे मस्साजोग गावचे सरपंच संतोष.
शेतकरी सुखी, तर राज्य सुखी हा मंत्र घेऊन महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य दिले आहे, असा प्रस्ताव भाजपच्या आमदाराने उपस्थित केला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पाच दिवस पूर्ण झाले आहे. दररोज.
नागपुरात सरकारी जमिनींची लूट सुरू आहे. मनपा आणि एनआयटीच्या आशिर्वादाने बिल्डर मोकाट सुटले आहेत. गरीबांना हक्काच्या जमिनींसाठी संघर्ष करावा लागत असताना, प्रभावशाली लोक अनधिकृतरीत्या सरकारी मालमत्ता बळकावत आहेत. नागपुरातील सरकारी.
एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून गडचिरोलीच्या विकासासाठी मोठी कामे हाती घेतली. आज त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. एकेकाळी माओवादाच्या छायेखाली असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांना मोकळेपणाने वावरणेही कठीण होते. मात्र,.
काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा हादरा बसला असून, पक्षातील महत्त्वाचे नेते सत्ताधारी गटात प्रवेश करत आहेत. विजय अंभोरे यांच्या शिवसेना प्रवेशाने काँग्रेसच्या भविष्यासमोर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महाराष्ट्र काँग्रेससाठी एकामागून.
सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी नव्या षड्यंत्राचा खेळ मांडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडून अनिल परब यांना लक्ष्य करत, जनतेच्या भावनांवर राजकीय नौटंकी सुरू असल्याचे आमदार अनिल परब.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या गुपितांवर सरकारने मौन बाळगल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधाऱ्यांच्या या गोंधळलेल्या भूमिकेने विधानसभेत गदारोळ माजला असल्याने लोकशाहीच्या अपमानाचा आरोप झाला आहे. महाराष्ट्र विधीमंडळाच्या बजेट अधिवेशनात.
महाराष्ट्राच्या सत्ताधारी युतीत फूट पडल्याच्या चर्चांना देवेंद्र फडणवीस यांनी ठाम प्रत्युत्तर दिले. शिंदे-फडणवीस-पवार तिघेही एकत्र निर्णय घेत असून, विरोधकांच्या अफवांना थारा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील सत्ताधारी युतीतील समन्वयाबाबत.
सेवाग्रामच्या पवित्र मातीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गांधी विचारांची प्रेरणा घेत, सेवाग्रामला काँग्रेसच्या वैचारिक केंद्रात रूपांतरित करण्याचा संकल्प व्यक्त केला. महात्मा गांधींनी पावन केलेल्या सेवाग्रामच्या भूमीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन.
नागपूर विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीच्या उभारणीसाठी महत्त्वाचा अडथळा दूर झाला. शिवणगाव ग्रामस्थांनी योग्य मोबदल्यानंतर जागा सोडण्यास सहमती दिल्याने आता विस्तारीकरणाच्या कामाला वेग येणार आहे. या धावपट्टीमुळे नागपूरच्या हवाई, औद्योगिक आणि आर्थिक.