SSC Board Exam : पहिल्याच दिवशी उडाला कॉपीमुक्त अभियानाचा धुराळा
राज्यात दहावीच्या परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. प्रशासनाने कॉफी रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान सुरू केले आहे. तरीही दहावीचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक.
