फडणवीस सरकारचा Big Move शब्द दिला तो पाळलाच
महाराष्ट्रात रोजगाराच्या संधींना नवा वेग देत फडणवीस सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने दिलेला 75 हजार भरतीचा शब्द पाळला आहे. त्याहून अधिक म्हणजे तब्बल दीड लाख पदे भरण्याची प्रक्रिया.
महाराष्ट्रात रोजगाराच्या संधींना नवा वेग देत फडणवीस सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने दिलेला 75 हजार भरतीचा शब्द पाळला आहे. त्याहून अधिक म्हणजे तब्बल दीड लाख पदे भरण्याची प्रक्रिया.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांवर वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे वर्तुळात नवा वादंग निर्माण झाला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची रीढ असलेल्या शेतकऱ्यांचा संघर्ष हा वर्षानुवर्षे सुरू आहे. पावसाच्या लहरीपणामुळे, दुष्काळ, गारपीट.
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. अशात महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे लागू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्य सरकारला ठणकावून निर्देश दिले आहेत. भारताचे गृहमंत्री अमित शहा हे आपल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात ‘एक राज्य, एक नोंदणी’ ही क्रांतिकारी योजना सुरू होत आहे. मुंबईत प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाल्यानंतर लवकरच ही सुविधा संपूर्ण राज्यभर लागू केली जाणार आहे..
विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यामुळे नवीन निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात येणार आहे. भारताच्या पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (CEC) निवडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील.
हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. 18 फेब्रुवारी रोजी ते प्रदेशाध्यक्षाचा पदभार स्वीकारतील, असे बोलले जात आहे. तर सपकाळ यांना राहुल गांधींकडून मिळालेलं हे बक्षीस आहे, असे.
विधानसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी हालचाल सुरू होती. अखेर नाना पटोले यांना हटवून हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचे कारभार सोपवले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करत हर्षवर्धन सपकाळ.
‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या पूर्वसंध्येला नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त करीत नाना पटोले यांचं ‘दिल’ तोडणाऱ्या काँग्रेसनं दुसऱ्याच दिवशी ‘वुई कॅन थिंक अगेन’ असा संदेश नानांना दिला आहे. नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेतल्यानंतर राहुल.
नागपुरातील नाग नदीच्या पात्रात अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहात अडचण निर्माण होते. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. नागनदीच्या दोन्ही बाजूने गेल्या दहा वर्षांत दुप्पट.
धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या गुप्तभेटीमुळे बीडमध्ये राजकीय वादंग. प्रसंगी उपस्थित असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोघांमध्ये मतभेद नसल्याचा दावा प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. बीड जिल्ह्यातील राजकारण दिवसेंदिवस अधिकच.