महाराष्ट्र

लवकरच बदलणार Washim जिल्ह्याचा पालकमंत्री

महायुती सरकार मधील काही पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. लवकरच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री देखील बदलले जाणार आहेत.  मंत्रिमंडळातील खाते वाटपानंतर महायुती सरकारमध्ये अद्यापही नाराजी नाट्य सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र.

Read More

उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास Eknath Shinde नव्हते तयार 

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार नव्हते. परंतु सर्व आमदारांनी विनंती केल्यानंतर ते तयार झालेत. गुलाबराव पाटील यांनी हा खुलासा केला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला प्रचंड बहुमत प्राप्त.

Read More

डॉ. विलास डांगरेंसह महाराष्ट्रातील 14 दिग्गजांना Padma Awards जाहिर

केंद्र शासनाने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रतील 14 दिग्गजांचा सामावेश आहे. केंद्र सरकारकडून 25 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. याद्वारे विविध क्षेत्रात.

Read More

आज वेळ तुमची, कल वक्त हमारा है म्हणाले Nana Patole

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून सुरू असलेल्या चर्चेवर नाना पाटोळे यांनी केले भाष्य. तर महायुती सरकारवर केली टीका. राज्यात पार पडेलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व यश प्राप्त झाले होते..

Read More

बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदेने अत्याचार केला नसल्याचा Jitendra Awhad यांचा दावा 

बदलापूर अत्याचार प्रकरणात खऱ्या आरोपींना वाचविण्यासाठी अक्षय शिंदे याला समोर करून त्याच्या एन्काऊंटरचा करण्याचा कट रचण्यात आला. खरा आरोपी अक्षय शिंदे नाही, असे जितेंद्र आवड म्हणाले. बदलापूर येथील एका शाळेत.

Read More

राजकीय कार्यक्रमासाठी आमदार जोरगेवारांना Collector यांचा नकार 

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नवनियुक्त पालकमंत्री अशोक उईके यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम आगमनानिमित्त आयोजित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ज्या सभागृहात कार्यक्रम.

Read More

विदर्भाचा Industrial नकाशा झपाट्याने बदलणार

हा नागपूर आणि संपूर्ण विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 7 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील कॅम्पसवर होणाऱ्या या मेगा इव्हेंटमध्ये किमान 50,000.

Read More

जिल्ह्यात विकासकामे गतिमान करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय 

नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या विकासाला एकसंध दिशा देण्यासाठी आता नागपूर शहरासाठी एकच विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यापुढे या आराखड्याची जबाबदारी नागपूर महानगरपालिकेकडे.

Read More

ऑपरेशन शिवधनुष्यवरून Uday Samant यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन 

राज्यात सध्या “ऑपरेशन शिवधनुष्य” जोरात सुरू असून रत्नागिरीतून याची भव्य सुरुवात करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जबर धक्का देत त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठ्या.

Read More

अपात्र महिलांनी Ladki Bahin Yojana लाभ सोडण्याचे आवाहन

महाराष्ट्र सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेने अनेक महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. परंतु योजनेच्या अंमलबजावणीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, लाभ घेणाऱ्या महिलांची पात्रता.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!