Raj Thackeray : हिंदीची सक्ती म्हणजे ‘महाराष्ट्रद्रोह’
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेला हिंदी, मराठी भाषेचा वाद आता अधिक चिघळलेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत हिंदी भाषा शाळांमध्ये सक्तीने लागू
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेला हिंदी, मराठी भाषेचा वाद आता अधिक चिघळलेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत हिंदी भाषा शाळांमध्ये सक्तीने लागू
वर्ध्यात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसलेल्या किरीट सोमय्यांचा फोटो व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने बेकायदेशीर कृत्याचा आरोप केला. भाजपचे माजी खासदार आणि भ्रष्टाचाराविरोधात सतत आवाज उठवणारे किरीट सोमय्या यांना पुन्हा
अमरावती जिल्ह्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या दोन तरुणांनी महावितरणच्या कार्यालयात घुसून आगजनी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवकाळी पावसाने हैराण झालेल्या विदर्भातील नागरिकांना आता वीज खंडित होण्याचा
कधीकाळी मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जाणारा अकोला जिल्हा आता विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे. कृषी विभागासाठी अकोला जिल्ह्यात नवकल्पनांवर आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्याने विकसनाच्या
अकोल्यातील विजेचा ‘करंट’ वारंवार जातोय, पण जनतेचा संयम मात्र आता पूर्णपणे ‘ओव्हरलोड’ झाला आहे. जठारपेठेत 14 जून रोजी वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आमदार सावरकरांनी महावितरणला अल्टिमेटम दिला आहे. अकोला
अकोल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. एकीकडे काँग्रेसचे साजिद खान पठाण मजबूत पावलं टाकत आहेत, तर दुसरीकडे भाजपला आपली प्रतिष्ठा आणि अस्तित्व वाचवण्याची लढाई लढावी
अकोला जिल्ह्याच्या विकास आराखड्याचा आढावा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला ठणकावून आदेश दिले. निधीचा अपव्यय न होता, 2025-26 पर्यंत सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण करा, असा स्पष्ट इशारा
अकोल्यात सत्तेच्या राजकारणात सध्या स्फोटक नाट्य सुरू आहे, एकीकडे गटबाजीचा कलगीतुरा, तर दुसरीकडे नेत्यांची पक्षांतरांची धूम. या धुकट राजकीय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात अवतरणार आहेत. त्यांच्या दौऱ्याने अनेक समीकरणं
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, महायुतीचे काही मंत्री केवळ आपल्या मतदारसंघापुरतेच सीमित राहिल्याने चर्चेला ऊत आला आहे. महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लवकरच स्थानिक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी ‘वर्षा’ बंगल्यात गृहप्रवेश करत भावनिक क्षण साजरे केले. कन्या दिवीजाच्या परीक्षेसाठी घेतलेल्या पित्याच्या संवेदनशील निर्णयाने सर्वांचे मन जिंकले. राज्याच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणारे