Nagpur : एलपीजी सिलिंडरचं मोठं घबाड पकडलं
नागपूरमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरचा गैरवापर करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली असून 25 सिलिंडर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
नागपूरमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरचा गैरवापर करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली असून 25 सिलिंडर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या भविष्यातील पर्यटन धोरणांना दिशा देणारी महत्वपूर्ण पार पडली. मंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या बैठकीत नव्या योजना, सुविधा आणि सुधारणा यांचा सखोल आढावा घेण्यात आला. पेंच
महाराष्ट्रातील सलोखा योजना, जी शेतीच्या वाद मिटवण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देते त्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्र नोंदणीमध्ये कथित घोटाळा उघडकीस आला आहे. महाराष्ट्रातील जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र प्रणालीतील त्रुटी आणि विलंबांबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. यामुळे नाशिक, अकोला, अमरावती, चंद्रपूर,
शासनाच्या योजना जमिनीवर येण्याआधीच भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडल्या आहे. कराटे प्रशिक्षणाच्या नावावर गोंदियात लाखोंचा घोटाळा उघडकीस आला आहे. गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशाचे उपक्रम राबवले जाणार आहेत. या ऐतिहासिक उपक्रमासाठी पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांचे मोलाचे योगदान आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या
राज्यात पुन्हा एकदा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. अकोला आणि नागपूरसह काही महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत पुन्हा एकदा मोठे बदल करण्यात
वक्फ सुधारणा विधेयकावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद उफाळला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. वक्फ सुधारणा विधेयकावरून महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही खळबळ सुरूच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय राजकारण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवतीभवती